Home नांदेड युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विमा कंपनीशी फोन द्वारे संपर्क होत नसल्याने शेतकरी...

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विमा कंपनीशी फोन द्वारे संपर्क होत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप.

91
0

आशाताई बच्छाव

FB_IMG_1654935780105.jpg

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विमा कंपनीशी फोन द्वारे संपर्क होत नसल्याने शेतकरी वर्गातून संताप.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड-जून व जुलै महिन्यात तीन-चार वेळा अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस तर गरज असताना पावसाची दडी व पुन्हा जोरदार पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सदर नुकसानीची माहिती विमा कंपनीस 72 तासाच्या आत कळविणे आवश्यक असते. मात्र विमा कंपनीचा फोन नो रिप्लाय येत असल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. परतीच्या पावसाने देखील मुखेड तालुक्यातील जाहूर, अंबुलगा बु. मंडळात अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसाने जमिनीसह पिके खरडून गेल्याने या भागातील शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.

Previous articleजिंतूर तालुक्यातील बामणी महसूल मंडळ वगळले गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी
Next articleमालेगाव येथून सांयकाळी ७ वाजेनंतर बस सुरू करावी यासाठी व्यापारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here