Home गडचिरोली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा जिल्हाप्रभारी डॉ. नामदेव किरसान यांचे कडून...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा जिल्हाप्रभारी डॉ. नामदेव किरसान यांचे कडून पूरग्रस्त भागातील शेतीची पाहणी.

6
0

आशाताई बच्छाव

IMG-20220821-WA0063.jpg

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा जिल्हाप्रभारी डॉ. नामदेव किरसान यांचे कडून पूरग्रस्त भागातील शेतीची पाहणी.

ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजाराची रुपयांची मदत करण्याची मागणी.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):// गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यात या वर्षी मोठ्या प्रमानात अतिवृष्टी होत असल्याने सतत पुरजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. नुकताच गोसेखुर्द धरणातून झालेल्या विसर्गामुळे सुद्धा जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन सतत तीन दिवस शेती पाण्यात बुडून असल्याने अनेक शतकऱ्याचे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांवर आता तीबार पेरणकची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेकऱ्याना प्रति हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश महासचिव तथा जिल्हाप्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी केली आहे.
डॉ. नामदेव किरसान यांनी चामोर्शी तालुक्यातील वाघोली, डोटकूली, घारगाव, रामाला, मोहूरली गावातील पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेस नेते प्रमोद भगत, हरबाजी मोरे, विलास घोंगडे, जानकीराम पोरटे, कवडुजी पुटकमवार, अनिल कुमरे, नोमाजी सातपुते, अभिजित सातपुते, साईनाथ चलाख, प्रमोद सहारे, शामराव पोरटे, तुळशिराम सातपुते, प्रकाश गेडाम, कृष्णा सातपुते, गुरुदास बुरांडे, श्रीराम म्हशाखेतरी, बापू कुकडकर आदी कॉंग्रेस नेते व शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

Previous articleतीन वेळा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना किमान २ वेळेची नुकसान भरपाई द्या आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next article7 दिवसात आलापली ते आष्टी मार्गाची मार्गाची तात्काळ दूरूस्ती करा..!! अन्यथा तीव्र आंदोलन करू मा. जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार व माजी जि.प.अध्यक्ष रविभाऊ ओलालवार यांचा इशारा..!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here