आशाताई बच्छाव
रामतीर्थ ग्रामपंचायतच्या वतीने स्वातंत्र्यच्या अमृतमहोत्सवाची अभियानाचा शुभारंभ.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
रामतीर्थ तालुका बिलोलीच्या वतीने आजादी का अमृतमहोत्सवी वर्ष ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त हरघर तिरंगा रॅलीचे आयोजन करून हर घर तिरंगा विषयी जनजागृती करण्यात आली.
रामतीर्थ येथे आजादी का अमृत महोत्सवी वर्ष म्हणून ग्रामपंचायत रामतीर्थ आयोजित प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत,जिल्हा परिषद शाळा, आंगणवाडी,बचतगट व ग्रामपंचायत कार्यालय यांच्या संयुक्त हरघर तिरंगा रॅलीचे आयोजन करून हर घर तिरंगा विषयी जनजागृती करण्यात आली
यावेळी सरपंच मनीषाताई तोडे,उपसरपंच जयश्रीताई देगलूरे, चित्रकलाताई पूयड, सुजाता कांबळे, ग्रामसेवक हणमंत नरवाडे, हणमंत पाटील वाडेकर,सुधाकर पांचाळ, मुरलीधर पाटील,राजेंद्र पाटील तोडे, सुनील कांबळे,श्रीराम पाटील,वनिता जीगळेकर,पोर्णिमा भंडारे,आदीसह गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.