आशाताई बच्छाव
मुक्रमाबाद येथे कै.डाॅ.भाऊसाहेब देशमुख व संभाजी विद्यालयाच्या वतीने हर घर तिरंगा रॅली.
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
देशाच्या
अमृत महोत्सवानिमित्त हरघर तिरंगा मोहीम राबविण्यात यावे यासाठी दोन्ही शाळेच्या वतीने रॅली काढण्यात आली
शाळेच्या प्रांगणातून या
फेरीला सुरुवात करण्यात आली, बालाजी मंदिर परिसर,मेन बस्टाॅफ, गणपती मंदिर, भवानी मंदिर,शंकर नगर ते डाॅक्टर लाईन आशा प्रकारे रॅली काढण्यात आली. भारतीय
स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने भारतीय
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण भारतभर
उत्साहात साजरा होत आहे, त्या अनुषंगाने शाळा,
महाविद्यालय, शासकीय स्तरावरून या मोहिमेची
चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होत आहे या
प्रभात फेरीदरम्यान जनजागृती करण्याकरिता
हर घर तिरंगा घर घर तिंरगा
भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो यासह
देशभक्तीपर घोषणांनी गाव निनादून सोडले
विद्यार्थ्यांनी पोस्टरबाजी करून जनजागृती केली
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बि.एस.मोरे.व मुख्याध्यापक बि.के.भायेगावे,खंकरे एच.एस,जाधव एस.एच,गुमडे रवि,देवकत्ते बि.के,दुडीले सर, बिरादार सर,लोकलवार सर,गजानन पाटील सर, श्रीनिवास सर,के.व्ही जाधव सर,घोन्शीकर सर,बनवा सर,शिवकुमार बोधने सर,काळे सर,राठोड सर,परगे सर, व गावातील व्यापारी शेतकरी या प्रभात फेरी ला उपस्थीत होते.
=