Home गडचिरोली मिंडाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सौदर्यीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

मिंडाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सौदर्यीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न

148

आशाताई बच्छाव

IMG-20220805-WA0040.jpg

मिंडाळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सौदर्यीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न                     गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

माजी पंचायत समिती सदस्य प्रणयाताई गड्डमवार यांनी ७४ चिमूर विधानसभेचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजुकर यांना मिंडाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या सौदर्यीकरण कामासाठी निधीची मागणी केली असता सतीशभाऊ नी आपल्या जिल्हा परिषदेच्या नीधीतुन निधी उपलब्ध करुन दिली व आज दि,५.८.२०२२ ला नागभीड तालुक्यांतील मिडाळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे कामांचे भूमिपूजन संपन्न , चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी गट नेता मा, डॉ सतिशभाऊ वारजुकर यांचे हस्ते पार पडले या वेळी माजी पंचायत समिती सदस्य प्रणयाताई गड्डमवार.ग्राम पंचायत सरपंच गणेश गड्डमवार,सरपंच येनोली अमोल बावनकर,सरपंच उष्लाळमेंढा हेमंत लांजेवार,सरपंच वासाळामेंढा पांडुरंगजी गायकाड, उपसरपंच अर्चनाताई मडावी, युवक काँग्रेस कर्याध्यक्ष सौरभ मुळे,ग्राम पंचायत सदस्य वालिष लाउत्रे, पौर्णिमा नवघडे, चित्राताई मांदाळे,स्वप्नील नंन्नावरे, पोलीस पाटील लतिशजी रणदिवे, वि, का,सो. अध्यक्ष विनोद दुरबुळे, जनार्धन खंडाळे,यशवंत खंडाळे, फमिंद्र लाउत्रे,शरद खंडाळे, रामकृष्णजी समर्थ,प्रेमचंद चौधरी, गुरू खंडाळे,लालाराम समर्थ,यादव चौधरी,सुमित राऊत, छगन कायरकर, व गावकरी उपस्थित होते,

Previous articleगडचिरोली पोलीस दलाची मोठी कारवाई;पुरुन ठेवलेले स्फोटके व इतर साहित्य शोधुन काढण्यात जवानानंना खुप मोठे यश
Next articleचातगांव ग्रामपंचायत ला महामहिम राष्ट्रपती जी यांचे फोटो सप्रेम भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.