आशाताई बच्छाव
अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : कंचनपुर येथे सर्व चालू असताना शेतकऱ्यांनी मांडली व्यथा तलाठी कृषी साहेब ग्रामसेवक पंच सर्व शेतकरी शेतामध्ये हजर होते त्यांनी हे व्यथा मांडली अतिवृष्टी झाल्यामुळे मदत जाहीर करावी पंचनामाची गरज काय आहे अशी मागणी शेतकरी करत आहे अकोला जिल्ह्यामध्ये दिनांक 17 19 जुलैला अति दृष्टी झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार या सूचनेप्रमाणे गाव गावी नदी नाल्यांचा सर्वे चालू आहे सर्वे चालू आहे परंतु नदी नाल्यांचा सर्वे परंतु जे शेतकरी त्यापेक्षाही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजून पाणी साचलेले आहेत त्याचा पण करणे महत्वाचे आहे कारण शेतामधून 8 ते 10 दिवसात आणखी डवरनी चालत नाही आहे शेतकरी सुद्धा चिंताग्रस्त झालेला आहे तरी ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकरी वर्गाला सरसकट मदत द्यावी व शासनाला माहिती करून तात्काळ मदत निधी देण्यात यावा अशी मागणी गावकरी वतीने करण्यात येत आहे