आशाताई बच्छाव
अतिवष्टीमुळे घर कोसळले
गोकुलनगरतील वासियांना सय्यदमजीद भाऊ यांनी केली मदत
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):मागील ७ दिवसापासुन झालेल्या अतिवष्टीमुळे गोकुल नगरातील बाजिगर चौक येथे ४२वर्षा पुर्वी बांधलेले घर आज रात्री ३वाजताच्या सुमारास कोसळले हे बघून येथील नागरिकांनी सय्यद माजीद यांना कळविले भाऊंना महिती मिळतास घटनास्थळ गाठले व विद्युत विभाग व नगर परिषद गडचिरोली यांच्याशी संपर्क साधुन त्यांची यंत्रणा घटनास्थळी बोलवुण त्यांना कामास लावुन अपघात ग्रस्तांना योग्य ठिकाणी पोहचविले यावेळी त्यांचे दुःख लक्षात घेवून वेळेवर आर्थिक मदत केली यावेळी बाळू भाऊ मडावी,आशाताई मेश्राम , अपर्णाताई खेवले, जवेद खान व वॉर्डातील असंख्य नागरिक तिथे उपस्थित होते