आशाताई बच्छाव
नांदगांव तालुक्यातील जातेगाव येथिल,खारी नदीत बैलगाड़ी उलडुन तीन महिलांचा,मुत्यु। नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे शेतकरी सुखलाल बहिरम यांच्या शेतात काम करण्या करीता आडगाव ता कन्नड़ येथिल मजुर हे शेतीचे कामे करुन घराकडे जात असताना खारी,नदिला आजनक पुर आल्याने,पाण्याचा अंदाज न आल्या ने बैलगाड़ी खारी नदी च्या पाण्यात उलडी झाल्याने तिन महिलाचा,मुत्यु आज सकाऴ पर्यन्त एक महिला बेप्ता आहे1) सौ.मिनाबाई दिलीप बहिरव (वय ४५),
2) कु.साक्षी अनिल सोनवणे (वय ११)
3) कू.पूजा दिनकर सोनवणे (वय १५)
(सर्व राहणार आडगांव ता. कन्नड जि. औरंगाबाद)