Home उतर महाराष्ट्र धांद्री येथे सेंद्रीय शेतीचे जागरण कार्यक्रम उत्साहात साजरा

धांद्री येथे सेंद्रीय शेतीचे जागरण कार्यक्रम उत्साहात साजरा

711
0

राजेंद्र पाटील राऊत

श्री. आबा ढिवरे कृषी प्रतिनिधी (युवा मराठा)
कृषी : सेंद्रिय शेतीचे जागरण कार्यक्रम मौ जे धांद्री येथे दिनांक :04/01/2021 रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज नॅशनल मेमोरियल कमेटी नवी दिल्ली व गिरणा गोदावरी फाऊंडेशन नाशिक व ग्रामपंचायत धांद्री यांच्या संयुक्त विद्यमाने शेंद्रिय शेती कार्यक्रम आयोजन करून त्यावेळेच शेतकऱ्यांना जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढेल तसेच कांदापिकाविषयी सविस्तर माहिती दिली तसेच विषमुक्त शेती कशी करायची या संधर्भात मार्गदर्शन केले तसेच यावेळेस आलेल्या सर्व शेतकऱ्यांना लक्की ड्रॉ मार्फत शेतिउपयुक्त वस्तू विणा मूल्य देण्यात आल्या त्यामध्ये सोलर कुकर ,सोलर लॅप 10 , टीकम,पावडी , पाटी, वीळा, डीकंपोस्ट बॅक्टेरिया,सेंद्रिय खताच्या ४० बॅगा ,पावडा सर्व शेतकऱ्यांना देण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल उच्चवेल असे मा.केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी या सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या व शेतकऱ्यांमध्ये या कार्यक्रमा बद्दल सेंद्रिय शेती मोठ्या प्रमाणावर वाढ व्हावी या साठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात यावेळेस कार्यक्रमास मार्गदर्शन ओम देशमुख ,शरद सायकर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गजेंद्र बळीराम चव्हाण तसेच धांद्री ग्रामपंचायत सरपंच:नंदू सोनवणे,उपसरपंच व सर्व सदस्य तसेच कार्यक्रमात मोलाचे सहकार्य सुभाष चव्हाण आबा ढिवरे , रविंद्र पाटील ,योगेश पाटील, जिभाऊ आण्णा चव्हाण,गोविंद देवरे,अशोक शेवाळे,हिरामण शिरोळे,योगेश चव्हाण,संदीप लांडगे, काळू चव्हाण, व इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleशेतकऱ्यांचे खाते होल्ड करण्याचा सपाटा चालु असल्याने बँक मॅनेजरची भेट घेऊन चर्चा….!
Next articleमंत्रालय झाले कोरोनाचे माहेरघर : १५ मंत्री,१०० आमदार कोरोनाबाधित..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here