Home नांदेड नांदेड जिल्ह्याने साहित्य क्षेत्रातील भगवानराव नावाचा हिरा गमावला.. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड जिल्ह्याने साहित्य क्षेत्रातील भगवानराव नावाचा हिरा गमावला.. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

108
0

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्याने साहित्य क्षेत्रातील भगवानराव नावाचा हिरा गमावला..

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर
मुखेड प्रतिनिधी/मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क
नांदेड जिल्ह्याचे साहित्य क्षेत्रातील वैभव म्हणून नरसी येथील माझे सहकारी मा.भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दुःख झाले.

भगवानराव पाटील भिलवंडे हे गेल्या काही दिवसापासून आजारी होते.मागेही त्याच्यावर किडणीचा आजार झाला होता पण त्यांनी त्यावर मात केली होती.नरसी या गांवाला व्यापारी.दळणवळण व्यवस्थेत अग्रगण्य करण्यात भगवानरावजी याचे खुप मोठे योगदान आहे,त्यानी नरसी बसस्थानकासाठी दिलेली विनामूल्य जागा म्हणजेच त्याच्यातील दानधर्म करण्याचा खुप मोठा गुण दिसुन आला,त्यानी अनेक पदे भुषवली पण कधीही पदाचा गैरवापर केला नाही.सामाजिक.राजकीय.शैक्षणिक.व साहित्यिक क्षेत्रातील अनेक मंडळी भगवानराव यांच्या सानिध्यात आली.अगदी साधी राहाणी.व शुद्ध विचारधारा व चारित्र्यसपन्नं जिवन त्यांनी आत्मसात केले.भगवानराव पाटील भिलवंडे यांच्या निधनाने नांदेड जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील खंरा हिरा गमावला आशी दुःखद भावना खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.

Previous articleभगवान बिरसा मुंडा सह तीन पुतळ्यांचे जि. प. अध्यक्ष्यांच्या हस्ते लोकार्पण..!!
Next articleदप्तर दिरंगाई मुळे जिल्ह्यातील ६ हजार शेतकरी कर्जमाफी पासुन वंचित वंचित ठेवणाऱ्या दोषी अधिकऱ्यांवर गुन्हे दाखल करा* आमदार डॉ देवरावजी होळी वंचित शेतकऱ्यांना शासनाच्या प्रसिद्ध यादीनुसार कर्जमाफी देण्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here