Home माझं गाव माझं गा-हाणं महाराष्ट्रात चक्रीवादळाचा फटका प्रशासनाचे सतर्क राहण्याबाबत नागरिकांना आवाहन १५ व १६ मे

महाराष्ट्रात चक्रीवादळाचा फटका प्रशासनाचे सतर्क राहण्याबाबत नागरिकांना आवाहन १५ व १६ मे

175
0

राजेंद्र पाटील राऊत

महाराष्ट्रात चक्रीवादळाचा फटका प्रशासनाचे सतर्क
राहण्याबाबत नागरिकांना आवाहन १५ व १६ मे
(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
पालघर- अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आज दिनांक १५ मे ते उद्या १६ मे पर्यत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असे प्रशासने कळविले आहे.
प्रति तास ४० किमीच्या वेगाने वादळी वारे वाहण्याची भिती व्यक्त करण्यात आली असून,रायगड पालघर जिल्ह्यातील कच्च्या मातीच्या घरामध्ये राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित जागेवर आधार शोधण्याचे प्रशासनाने सुचीत केले आहे.या वादळी वा-याचा फटका महाराष्ट्रातील काही भागात बसण्याची भिती व्यक्त केली जात आहे.तर वातावरण ढगाळ व पावसाळा सदृश्य राहिल असे हवामान तज्ज्ञ यांनी मत व्यक्त केले आहे.

Previous articleमागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणासाठी राज्यपालांनी हस्तक्षेत करावा- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
Next articleरत्नागिरीत मुसळधार पाऊसाला सुरुवात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here