Home मराठवाडा बीड जिल्ह्याचे किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी केली कोरोनाविषयी जनजागृती

बीड जिल्ह्याचे किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी केली कोरोनाविषयी जनजागृती

172
0

राजेंद्र पाटील राऊत

बीड जिल्ह्याचे किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी केली कोरोनाविषयी जनजागृती.                          बीड,(युवा मराठा न्युज नेटवर्क)

बीड जिल्ह्यातील किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी आपल्या स्वखर्चातून तीन महिन्यापासून कोरोना विषयी जनजागृती करत आहेत .ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी आणि अचानक सुरुवातीला शिट्टी वाजून लोकांच्या नजरा आपल्याकडे खेचणारे किसान पुत्र श्रीकांत गदळे हे डोक्यावर टोपी,आणि तोंडावर मास्क, हातात सॅनिटायझर, अंगात कोरोणाची जनजागृतीचे स्लोगन असलेला नेहरू शर्ट कोरोणा विषयाची माहिती गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये स्वखर्चाने माहिती देण्याचे कार्य करत आहेत. रस्त्यावर थुंकू नका. फिजिकल डिस्टन्स ठेवा. पुनर्जन्म नाही. घरीच रहा स्वस्थ रहा जगा आणि जगू द्या .केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील किसान पुत्र श्रीकांत विष्णू गदळे यांचे मागील तीन महिन्यापासून कोरोणाची स्वखर्चाने माहिती देऊन जनजागृती करत आहे. बीड जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठा, गल्ली असे लोकांची गर्दी होणारी सार्वजनिक ठिकाणी, निवडून तो निरक्षर लोकांना कोरोणची काळजी कशी घ्यावी .याबाबत माहिती देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा. कामानिमित्त घराच्या बाहेर पडा .गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा .मास्कचा वापर करा. पुनर्जन्म नाही. त्यामुळे दुसऱ्याला जगू द्या स्वतः जगा असे या तरुणाचे लोकांना आव्हान असते. निरीक्षणासाठी पुढे आलो सर्दी, खोकला हे अजार सुद्धा एकमेकांच्या सहवासात आल्यावर होतो. त्याचप्रमाणे कोरोणाचा सुद्धा सर्दी खोकल्यापासून अजार पसरतो

Previous articleताहराबाद येथे कोरोना विलगीकरण कक्ष स्थापना
Next articleयुवा मराठाचे पत्रकार विशाल हिरे यांचे काका अरुण हिरे निर्वतले..!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here