Home Breaking News मनीषा वाल्मीकीच्या हत्या कांडा तील आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी.

मनीषा वाल्मीकीच्या हत्या कांडा तील आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी.

99
0

मनीषा वाल्मीकीच्या हत्या कांडा तील आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. अहमदनगर, (‘ ज्ञानेश्वर बनसोडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अहमदनगर जिल्ह्य महासचिव ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली उत्तरं प्रदेशातील हाथरस येथील मागास वर्गीय वाल्मिकी समाजातील मनीषा वाल्मिकी या तरुणीवर येथील काही जातीयवादी गावगुंडांनी बलात्कार करून तिला अतिशय बेदम मारहाण करून तिची जीभ कापण्यात आली हा अतिशय अमानुष असा जातीय वादी प्रकार घडला,म्हणून या आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी ,या बाबतचे निवेदन प्रांता धिकारी शिर्डी,ता,राहाता, जिल्हा ,अहमदनगर याना देण्यात आले, या वेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे ,जिल्हाअध्यक्ष सुनील जगताप, ,रवींद्र लोखंडे, अशोक लोंढे, व आदी कार्यकर्ते उपस्थित होते, या वेळी कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती लक्ष्यात घेता, सोशल डी स्टेनस चे तंतोतंत पालन करण्यात आले, हाथरस येथे इतका अमानुष प्रकार घडल्याने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे,आणि आजही आपल्या देशा मध्ये महीला सुरक्षित नाहीत,हे या क्रूर घटनेवरुन सिद्ध होत आहे,या निवेदनात राष्टीय रिपब्लिकन पक्ष्याची मागणी आहे की , या हत्या कांड मधील आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी, व या कुटुंबाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली आह,थोडक्यात ,:म्हातारी मेल्याचे दुःख नाही ,पण काळ सोकावू नये:अशी तळमळीने खंत ,बनसोडे यांनी व्यक्त केली आहे

Previous articleअजमीर सौंदाणेत गुणगौरव सोहळा संपन्न
Next articleकळवणला प्रकल्पअधिका-यांना आदिवासी शिक्षक कर्मचारी संघटनेचे निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here