आशाताई बच्छाव
मालेगाव तालुक्यांतून ग्रामसेवकांच्या बदल्या,”कही खुशी तो कही गम”
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगाव: शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने आज मालेगाव तालुक्यातील बहुतांश ग्रामसेवकांच्या तालुक्याबाहेर बदल्या केल्याने “कही खुशी तो कही गम”असेच चित्र बघावयास मिळाले.
आज नाशिक जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत ग्रामसेवकांच्या मालेगाव तालुक्याबाहेर बदल्या केल्या आहेत.त्यात प्रामुख्याने मालेगाव तालुक्यातून अन्यत्र तालुक्यात बदलून गेलेल्या ग्रामसेवकाची नावे पुढीलप्रमाणे श्रीमती सरला पगार निळगव्हाण, श्रीमती सुप्रिया वडगे पाडळदे, अश्विनी पवार विराणे,स्वप्विल बच्छाव गाळणे,कन्नोर, पांढरे,रौंदळ रोझे आदींचा बदली झालेल्यात समावेश आहे.






