आशाताई बच्छाव
सहा महिन्यात शासकीय रक्त पिढीने १०३ बॉटल विचित्र नष्ट केले. एच आय व्ही, हिपॅटायटीस बी,सी रुग्णांना केले होते रक्तदान.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे आहे. परंतु रुग्णांना रक्त चढविण्यापूर्वी रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते. जिल्ह्यातील शासकीय रक्तपेढीमध्ये सहा महिन्यांमध्ये ४ हजार ४०९ जणांनी रक्तदान केले. यामध्ये १०३ रक्त रक्तदात्यांचा रक्त हे दूषित आढळून आले. यामध्ये ९ जणांना एचआयव्ही असल्याचे आढळून आले. या सर्व दूषित रक्ताच्या वेळीच वेगळी वाट लावून ते नष्ट देखील करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिले आहे. जिल्ह्यात वर्षभरात हजारो गरजू रुग्णांना रक्तांची गरज पडते. यामध्ये अपघातग्रस्त गर्भवती महिला, सिकल सेल, थॅलेसेमिया, तसेच इतरही अनेक गरजू रुग्णांना रक्त आवश्यक असते. त्यामुळे रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्यात शासकीय रक्त पिढी बरोबरच काही खाजगी रक्त पीढ्या कार्यरत आहे. हीरोइन रुग्णालयातील रक्तपेढी हे जिल्ह्यातील एकमेव शासकीय रक्त पिढी आहे. या रक्त पिढीमधून जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयामध्ये रक्तपुरवठा केला जातो. त्यामुळे या ठिकाणी रक्तदान केल्यानंतर ते रक्त सुरक्षित आहे का, याची चाचणी केली जाते आणि त्यानंतर सुरक्षित रक्त संबंधित रुग्णांना चढविल्या जाते. जानेवारी ते घेऊन या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ईरवीन रक्त पिढीमध्ये४ हजार ४०९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात १०३ पिशव्या रक्त हे दूषित आढळून आले आहे. रक्त शासकीय रक्त पिढीमध्ये सहा महिन्यात संकलित झालेल्या रक्त्याच्या चाचणीमध्ये०९ रक्तदात्यांचे रक्त हे एच आय व्ही पॉझिटिव्ह, १५ विषया रक्त हे ही त्यपॅटायटिस बिग,तर७९ पिशव्या रक्त हिपॅटायटीस -सी विषाणू दूषित आढळून आले. रक्तदान करण्यापूर्वी रक्तदाता हा निरोगी आहे की नाही याची तपासणी करणे गरजेचे आहे. रक्तदाता घर रक्तदान करण्यापूर्वी काही दिवस आजारी असेल तर त्यांनी रक्तदान करणे रक्तदान केल्यानंतरही ते रक्त सुरक्षित आहे की नाह याची चाचणी करूनच संबंधित रुग्णांना द्यावे. ईरवीन येथे रक्त संकलित केल्यानंतर त्या रक्ताचे एच आय व्ही, मलेरिया, गुप्तरोग, हिपॅटायटीस बि व सी या विषाणूची चाचणी केली जाते. यामध्ये जे रक्त दूषित आढळले त्याची योग्य वाट लावून सुरक्षित रक्तच रुग्णांना दिले जाते. सहा महिन्यात बॉटल रक्त दूषित आढळले असे डॉ. आशिष वाघमारे रक्त पीढी प्रमुख यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.