Home अमरावती अमरावती मुंबई विमान सेवा आठवड्यातून दोनच दिवस; वेळेतही त्याला बदल.

अमरावती मुंबई विमान सेवा आठवड्यातून दोनच दिवस; वेळेतही त्याला बदल.

149

आशाताई बच्छाव

1002339343.jpg

अमरावती मुंबई विमान सेवा आठवड्यातून दोनच दिवस; वेळेतही त्याला बदल. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती. हा मनात सातत्याने होणारा बदल आणि दाट धोक्यामुळे दृश्य मान्यतेच्या समस्यांनी विमान सेवेला फटका बसत आहे त्यामुळे आलायस एअर कंपनीने अमरावती विमानतळाहून सुरू असलेले मुंबई ते अमरावती ते मुंबई एटीआर हे ए टी आर ७२ असणी विमान आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहणार आहे. त्यामुळे अलायन्स एअर कंपनीने अमरावती विमानतळावरून सुरू असलेले मुंबई अमरावती एटीआर ७२ आपली विमान आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहणार आहे सोमवार शुक्रवार असे दोन दिवस प्रवाशांना मुंबई ये जा करता येणार असून अमरावती विमानतळावरून मुंबईच्या दिशेने दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी झोपावेल, असे नवे वेड पत्र संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे धोक्यामुळे दृश्य मानता कमी झाल्यामुळे यापूर्वी १ ते १५ डिसेंबर दरम्यान अमरावती मुंबई विमान सेवा रद्द करण्यात आली होती त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता आता आलायस एअर कंपनीने वेळेत बदल आणि आठवड्यातून दोनच दिवस विमा सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे मुंबईहून अमरावती विमानतळावर विमान दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल वातावरणात बदलामुळेच विमान सेवेच्या वेळेत बदल करण्यात आल्याची बाब देखील पष्ट करण्यात आली आहे अमरावती टेक ऑफ: दुपारी २ वाजून १५ मिनिटे, मुंबईहून टेक ऑफ: दुपारी १२.५ मिनटे, मुंबई लँडिंग: दुपारी ४ वाजता, अमरावती लँडिंग: दुपारी १.५०.मी. हवामाना सातत्याने होणारा बदल हा विमानसेवेला अडचण ठरत आहेत त्यातही दाट धोक्यामुळे दृश्य मनात ही मोठी समस्या ठरत आहे अमरावतीकर प्रवाशांनी काही काळ होणारा त्रास सहन करून अलायन्स एअर कंपनीला सहकार्य करावे आता आठवड्यातून सोमवार शुक्रवार असे दोन दिवस अमरावती मुंबई विमान सेवा सुरू असेल असे राजकुमार पटेल प्रबंधक विमान सेवा अमरावती यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.

Previous articleमेळघाट धारणीतील ९० लाखाच्या अंडी पुरवठा बनावट देयके प्रकरणी एफ आय आर कधी होणार?
Next articleतालुक्यातील जल जीवन मिशन योजना त्वरित कार्यान्वित करा; सरपंच संघटना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.