आशाताई बच्छाव
हीरूर पूर्ण येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा अन्यथा अन्यथा संबंधित इंजिनिअर व अधिकारी यांना दूषित पाणी पाजण्यात येईल. दैनिक युवा मराठा. . पी. एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती (हीरुर पुर्णा) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेली पाणी पुरवठा योजना तात्काळ सुरू करण्यात यावीअन्यथा संबंधित इंजिनियर व अधिकारी यांना दूषित पाणी पाजण्यात येईल.हिरूर पूर्णा मध्ये, गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण गावात काँग्रेटी रोड फोडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण असलेली नळ योजना पूर्वत व अंतिम टप्प्यात आली आहे किंवा झाली आहे,,, पण नळ लाईन आज पर्यंत पूर्ववत किंवा टेस्टिंग झाली नाही गावकऱ्यांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे,,, त्यामुळे त्यांना कावीळ सारखे इतर रोगांना सामोरे जावे लागत आहे,,, त्यात आरोग्य विभाग कुंभकर्णाच्या झोपेत आहे कधीही पाण्याची तपासणी करून संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल दिला नाही माझं फक्त इतकच म्हणणं आहे,, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी जर तात्काळ दखल घेतली नाही तर संबंधित इंजिनियर व अधिकारी यांना गढूळ पाणी पाचल्याशिवाय आम्ही गावकरी स्वस्त बसणार नाहीमी राजू तंतरपाळे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष चांदूरबाजार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठाला निवेदन देण्यात आले.






