Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूरात जातीय जनगणना निर्णयाचे ढोलताशांच्या गजरात स्वागत व पेढे वाटून केला आनंद...

श्रीरामपूरात जातीय जनगणना निर्णयाचे ढोलताशांच्या गजरात स्वागत व पेढे वाटून केला आनंद साजरा साजरा

122
0

आशाताई बच्छाव

1001466132.jpg

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी-  भारतात जाती निहाय जनगनना एतिहासिक निर्णया बद्दल धन्यवाद मोदीजी अभियान शहरात अतिषबाजी, ढोलताशा वाजवत व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आले
या वेळी देशाचे नेते भारतीय जनता पार्टीचे नेते मा.नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शना खाली श्रीरामपूर महात्मा गांधी चौकात येथे काल झालेल्या भारतीय जाती निहाय जनगनेचा एतिहासिक निर्णयच्या श्रीरामपूर शहर भाजपच्या वतीने विश्व नेते देशाचे प्रांतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे धन्यवाद मानले व अतिशबाजी, ढोलताशा वाजवत व पेढे भरून या एतिहासिक निर्णयाचे स्वागत केले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,भाजपा नेते संजय फंड, गणेश राठी, सतीश सौदागर, आशिष धनवटे, विशाल अंभोरे, संजय गांगड,व्यापारी असोशिशन अध्यक्ष गौतम उपाध्ये, मारुती बिंगले,महिला शहराध्यक्षा सौ पुष्पालता हरदास, सौ पूजा चव्हाण,सौ.जयश्री थोरात, कविताताई दुबे, सौ सिमरन भागवणी,सौ अक्षदा आछडा,विजय आखाडे, बाळासाहेब हरदास, योगेश ओझा, सहानी काका,रुपेश हरकल, मनोज भैय्या भिसे,असिफ पोपटीया, निलेश बोरावके, राहुल सराफ, प्रशांत देशमुख,प्रवीण कोठावळे,साजित शेख,तेजस उंडे, सुबोत शवतेकर, प्रतीक वैद्य,सुरेश बडजाते,रुद्रप्रताप कुलकर्णी,विजय देवकाते, महेश सूळ, किरण करणावट, अतिष देसर्ड, आदी भाजप पधादिकारी उपस्थित होते.

Previous articleपशुसंवर्धन विभागाच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.
Next articleभारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे पाणपोईचे उद्घाटन….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here