आशाताई बच्छाव
रेल्वे सुरक्षा बलाने ‘ऑपरेशन नन्हे फरिस्ते अंतर्गत’९५८ मुलांची केली सुटका.
———-
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा विशेष प्रतिनिधी
अमरावती.
काही मुले शिल्लक कारणावरून तसेच भांडण कौटुंबिक समस्या अथवा उच्च चांगल्या जीवन पद्धती किंवा मोठ्या शहराचे गॅम्बलर आधीच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता घरून निघून गेलेल्या मुलांना रेल्वेत ९५८ मुला मुलींची गेली सुटका. मध्य रेल्वे एप्रिल ते डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये कार्यवाही, ६५५ मुले आणि ३०३ मुलींचा समावेश अमरावती रेल्वे सुरक्षा बलाकडे (आर पी एफ) रेल्वे मालमत्ता प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविलेत आली आहे. या अनुषंगाने मुंबई मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने’ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत एप्रिल ते डिसेंबर २०२३ते२०२४या कलावधीत सरकारी रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाईन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६५५ मुले आणि ३०३ मुलीसह ९५८ मुलांची मध्य रेल्वेच्या फलाटावरून सुटका केली आहे. यामध्ये चाईल्ड लाईन स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांचे त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडून आणली हे विशेष. काही मुले शिल्लक कारण, भांडण, कौटुंबिक समस्या अथवा उच्च चांगल्या जीवन पद्धती किंवा मोठ्या शहराच्या ग्लॅमर आधीच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता घरून निघून जातात. किंबहुन रेल्वे स्थानकावर येणारी ही मुले प्रशिक्षित असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांच्या निदर्शनास येतात. तेव्हा हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. या उपक्रमातून गद्द दहा महिन्यात मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या आरपीएफने भरीव कामगिरी करीत ९५८ मुलांची सुटका करून त्यांना पालकाच्या स्वाधीन केले आहे. रेल्वेच्या उद्दत सेवेबद्दल अनेक पालक त्यांचे मनापासून आभार आणि कृतज्ञता व्यक्त करीत आहे. आणखी एक ते हे कार्य निरंतरपणे सुरू आहे. अशाप्रकारे गद्दा महिन्यात झाली मुलांची सुटका खालील प्रमाणे. मुंबई विभाग: २८९(१७५मुल,११४मुली.) भुसावळ विभाग: २७०(१७५ मुले, १०१मुली). पुणे विभाग: २०६(१९८ मुले, ८ मुली) नागपूर विभाग: १३२(७६ मुले ५६ मुली) सोलापूर विभाग: ६१(३७ मुले ३४ मुली) मध्य रेल्वेच्या आरपीएफने जानेवारी २०२४ मध्ये ३५ मुले आणि २१ मुलीसह ५६ मुलांची सुटका केली आहे. त्यापैकी एकट्या मुंबई विभागात २७ मुलांची सुटका करण्यात आली आहे. गद्दा महिन्यात सर्वाधिक मुंबई विभागाने २८९ मुलांची सुटका करून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन सुखरूप केले आहे. अशी माहिती आमच्या प्रतिनिधी ना मोहित पांडे जनसंपर्क अधिकारी मुंबई मध्य रेल्वे यांनी दिली आहे.






