Home नाशिक देशभरात विविध ठिकाणी सर्व भारतीय नागरिकांनी एकोपा दाखवत ७५वा स्वातंत्र्य दिन मोठ्या...

देशभरात विविध ठिकाणी सर्व भारतीय नागरिकांनी एकोपा दाखवत ७५वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला

74
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0004.jpg

देशभरात विविध ठिकाणी सर्व भारतीय नागरिकांनी एकोपा दाखवत ७५वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला
नांदगांव प्रतिनिधी-अनिल धामणे
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा व संग्राम महिला बचत गटाच्या माध्यमातून डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथे स्वातंत्र्य दिनावर भाषण,लिंबू चमचा, संगीत खुर्ची,गीत गायन, देशभक्ती पर गीत नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माझी नगरसेविका संगीता जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून एॅड विद्या कसबे,पत्रकार प्रज्ञानंद जाधव,समाजसेविका शबाना मंसुरी,नेहा कोळगे हे उपस्थित होते

स्पर्धेमध्ये देशभक्तीपर गीत नृत्य, संगीत खुर्ची, लिंबू चमचा, भाषण, स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी ते साठी माता रमाई महिला मंडळ अध्यक्ष रंजना हिरे, संग्राम बचत गट अध्यक्ष जयश्री जगताप ,उषा बागुल ,कमल पवार ,उषा पगारे, सुंदराबाई गरुड ,आशा जगताप कमलाबाई कोतकर, सुमनबाई अहिरे मीना काकळीज, सत्यभामाबाई जगताप, लक्ष्मीबाई बागुन,वैशाली पवार, रंजना जगताप,लहानुबाई हिरे, रेखा जगताप,शीला जगताप, बेबीबाई जगताप ,चंद्राबाई पवार सुपारी बाई, महीरे बाई ,केराबाई पवार आदी उपस्थित होते सूत्रसंचालन जयश्री जगताप यांनी केले व आलेल्या मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Previous articleरात्र झाली तरी नांदगांव तहसील, कार्यालयावरील राष्ट्रध्वज तसाच नाशिक जिल्हात खऴबऴ
Next articleझाडीच्या नेहरुनगर शाळेत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here