Home रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याचे कुणबी सामाजचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते सहदेव बेटकर यांनी घेतली...

रत्नागिरी जिल्ह्याचे कुणबी सामाजचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते सहदेव बेटकर यांनी घेतली एकनाथजी शिंदेंची भेट

35
0

आशाताई बच्छाव

IMG-20220812-WA0019.jpg

रत्नागिरी जिल्ह्याचे कुणबी सामाजचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते सहदेव बेटकर यांनी घेतली एकनाथजी शिंदेंची भेट                                                         रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरी जिल्ह्याचे कुणबी सामाजचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते सहदेव बेटकर यांनी नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदें यांची भेट घेऊन कुणबी समाजातील मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी अनेक पदाधिकारी सहदेव बेटकर यांच्या सहित उपस्थित होते.

राज्याचे केबिनेट मंत्री उदयजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहदेव बेटकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.कुणबी समाजाचे अनेक समस्या असून समाजतील समास्या सोडवण्यासाठी अनेकांनी आखडता हात घेतला मात्र राज्याच्या नवीन सरकार कडून कुणबी समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा कुणबी समाजाचे नेते सहदेव बेटकर व्यक्त केली.त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून चर्चा केली.यावेळी नामदार उदय सामंत,सहदेव बेटकर,कडवईचे माजी सरपंच वसंत उजगावकर,कमलाकर ब्रीद,मुस्लिम समाजाचे नेते जमूरत अलजी,रमजान गोलंदाज,लियाकत नेवरेकर,समद मालगुंडकर आदीसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleमापारी मोहल्ला उर्दू शाळेत विविध उपक्रमांद्वारे “हर घर तिरंगा” जनजागृती मोहिम
Next articleरत्नागिरी जिल्ह्याचे कुणबी सामाजचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते सहदेव बेटकर यांनी घेतली एकनाथजी शिंदेंची भेट
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here