Home Breaking News
387
0

सटाणा तालुक्यातील केळझर तताणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या लाखो रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेतून पाण्याची टाकीचया बांधकामाला सुरुवात झाली आहे पाणी हा मानवी जीवनातील महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे पाण्याला जीवन असेही म्हटले जाते म्हणून पाणीपुरवठा योजनेला पहिले प्राधान्य दिले असून विहिरीचे बांधकाम पूर्ण करून पाण्याच्या टाकिला सुरुवात केली आहे त्यामुळे गावातील सरपंच व सदस्य हे काम लवकरात लवकर पूर्ण होवो यासाठी प्रयत्नशील आहेत * (युवा मराठा न्युज रिपोर्टर समाधान बहिरम केळझर) *

Previous articleअमिताभ बच्चनपासून ते अंबानीपर्यंत मोठमोठे सेलीब्रीटी पितात पुण्यातील या डेअरीचे दूध
Next article*कौळाणेत ग्रामस्थांकडून भुमिपुत्रांचा सत्कार सोहळा समारंभ संपन्न*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here