Home विदर्भ वसमत नप निवडणुकीच्या मोर्चा बांधणीला विद्यमान आमदार यांच्याकडून सुरुवात

वसमत नप निवडणुकीच्या मोर्चा बांधणीला विद्यमान आमदार यांच्याकडून सुरुवात

67

आशाताई बच्छाव

1001767061.jpg

वसमत नप निवडणुकीच्या मोर्चा बांधणीला विद्यमान आमदार यांच्याकडून सुरुवात
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील
वसमत नगरपालिका निवडणुकीच्या ऐन वेळी वसमत शहरातील अनेक आजी-माजी नगरसेवकाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्ष प्रवेश
वसमत नगरपालिकेच्या निवडणुकीला आता मोठ्या हालचालीला शहरातील अनेक भागात वेग आलेला पाहायला मिळत आहे विद्यमान आमदार राजू भैया नवघरे यांच्या विकास कामाचा वेग पाहून असंख्य नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज 30 जुलै रोजी मुंबई या ठिकाणी प्रवेश केला आहे यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षअजित पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत वसमत येथील भाजपचे माजी नगराध्यक्ष वैजनाथराव गुंडाळे नगरपालिका प्रशासनाचे माजी कार्यकारी अभियंता रत्नाकर आडसरे .शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नगरसेवक दीपक हाळवे .शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे नगरसेवक धनंजय गोरे. दिलीप भोसले .त्याचबरोबर वसंत चेपूरवार अशा अनेक नगरसेवकांनी आज मुंबई येथे जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ व कृषिमंत्री माणिकराव कोकाटे व हसन मुश्रीफ आणि वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार राजू भाऊ या नवघरे यांच्या प्रमुख उपस्थित आज मुंबई येथे जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेण्यात आला याचबरोबर इतर पक्षातील कार्यकर्ते यांचा प्रवेश झाला आहे
येणाऱ्या काही दिवसात जिल्हा परिषद पंचायत समिती व त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी राजकीय पक्षातील हालचालीला मोठा वेग आला आहे

Previous article-शिवसेनेची मजबुत संघटन बांधणी करा – संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर
Next articleहिंगोलीच्या कन्यका परमेश्वरी उद्यानात वृक्षारोपण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.