Home जालना “गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांना चाबुकांने बदडा” जिल्हाधिकारी स्वामी साहेब

“गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांना चाबुकांने बदडा” जिल्हाधिकारी स्वामी साहेब

53
0

आशाताई बच्छाव

1001380020.jpg

“गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांना चाबुकांने बदडा”
जिल्हाधिकारी स्वामी साहेब

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मा. जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

जाफराबाद जालना प्रतिनिधी- मुरलीधर डहाके

मा.जिल्हाधिकारी.श्री.दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून व मा.मुख्यकार्यकारी अधिकारी मा.ना.श्री.अंकित साहेब, मा.गटविकास अधिकारी मिना रावताळे यांच्या मार्गदर्शनाखाली PCPNDT कायद्याचा प्रसार /प्रचार करणेसाठी ग्रामपंचायत पिंप्री खुर्द ता.जि.छत्रपती संभाजीनगरयेथे त्री सूत्री कार्यक्रम ‘कन्या दिन ‘ साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मा‌. जिल्हाधिकारी म्हणाले की
भारतीय समाजहा नवीन जन्माला येनाऱ्या स्त्रीची अनुभूति नाकारतो आहे, जन्मपुर्विच तिला यमसदनि पाठवत आहे। जून्या पारंपारिक विचारसारणीचे लोक प्रगत होऊन सुद्धा देवाकडे जाऊन “मुलागाच होउ दे” आसा नवस करतात.
स्त्री-शक्तिमोर ते तिच्चं प्रतिमा झुगरुण देत आहेत,
जुन्या अशिक्षित पुढी पर्यंत हे ठीक होते परंतु आज एकविसाव्या शतकात सुद्धा मुलीबद्दल इतका अकश का मुलगा जर वंशाचा दिवा असला तर मुलगी ही वंशाची पणती आहे आधुनिकतेची आव आणणारी पिढी जेव्हा मूलाचाच अट्टहास धरते तेव्हा मात्र खरचं अपन एकविश्वसाव्या शतकात अहोत का? हा प्रश्न पडतो. दोन्ही पिढ्यांची इच्छा सारख्याच आहे फक्त फरक एकच आहे की आधुनिक पिढीचे पाउले मंदिरातुन आपोपच लिंगनिदान करण्यासाठी सोनोग्राफी सेंटर्सकडे वळतातात।
फक्त सरकारने कायदे बनवुन च चलणार नाही तर समाजालाच महिला-भ्रूण हत्येच्या विरोध लढा दयवा लागनार आहे.“लेक वाचवा”, “मुलागी शिकली प्रगति झाली” ऐसे नारे बनवुन चालनार नहीं तर समाजाची स्त्री-भ्रूण हत्ये विषीची जनजागृती ही आवश्यक आहे तसेच बालविवाह रोखण्या साठी प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले .
याप्रसंगी मा.उपविभागीय अधिकारी .डॉ.व्यंकट राठोड साहेब.मा.नायब तहसिलदार श्री.परेश चौधरी साहेब ,मा.गटविकास अधिकारी मिना रावताळे मॅडम ,डॉ.विशाल बेंद्रे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी,डॉ.रुबिना शेख वैद्यकीय अधिकारी ,डॉ.राहुल वाव्हळ वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी भंडारे मॅडम, मंडळ अधिकारी आशिष सुरुपाम,ग्राममहसूल अधिकारी सरिता गोलावाल,कांचन राजन,शुभांगी गायकवाड ,मनिषा कदम,मिना सूक्ते,मनिषा कांबळे मॅडम तसेच सरपंच वैशाली उदयराज पवार ,ग्राम विकास अधिकारी मधुकर चाबुकस्वार,ग्रा.पं.कर्मचारी आसेफ पटेल,सिद्धार्थ बनसोडे,महेंद्र पवार, पदाधिकारी व ग्रामस्थ ई.उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा.गटविकास अधिकारी मिना रावताळे मॅडम यांनी केले.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने अनिल बनसोडे व जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे यांनी मा जिल्हा अधिकाऱ्यांचे स्वागत केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here