Home जालना श्री गणपती नागरी सहकारी पतसंस्था भोकरदन या संस्थेला मार्च अखेर रुपये 99...

श्री गणपती नागरी सहकारी पतसंस्था भोकरदन या संस्थेला मार्च अखेर रुपये 99 लाख 37 हजार 869 रुपये एवढा नफा ….. राजाभाऊ देशमुख

61
0

आशाताई बच्छाव

1001380012.jpg

श्री गणपती नागरी सहकारी पतसंस्था भोकरदन या संस्थेला मार्च अखेर रुपये 99 लाख 37 हजार 869 रुपये एवढा नफा ….. राजाभाऊ देशमुख
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक 03/04/2025

भोकरदन श्री गणपती नागरिक सहकारी पतसंस्था भोकरदन या संस्थेला दिनांक मार्च अखेर रुपये 91 लाख 37 हजार 869 एवढा नफा झाला असे पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमुख श्री गणपती नागरी सहकारी पतसंस्था भोकरदन या संस्थेकडे दिनांक 31 मार्च 2025 अखेर एकूण ठेवी रुपये 62 कोटी 55 लाख 84 हजार 726 रुपये जमा असून एकूण निधी रुपये आठ कोटी 71 लाख 69 हजार 93 रुपये आहे पतसंस्थेने एकूण गुंतवणूक 27 कोटी 31 लाख 26 हजार 3 11 रुपये केलेली असून एकूण कर्जवाटप रुपये 44 कोटी 9 लाख 86 हजार 801 रुपये केले असल्याचे पतसंस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमुख यांनी सांगितले या संस्थेने खातेदारांना आरटीजीएस उपलब्ध करून दिली या संस्थेला जालना जिल्ह्यात कार्यक्षेत्रात वाढ परवानगी मिळालेली असून येणाऱ्या पुढील काही दिवसात संपूर्ण जिल्ह्यामध्ये पतसंस्थेची शाखा सुरू करण्याची मागणी चेअरमन राजाभाऊ देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले मंडळ सभासद खातेदार कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे यावेळीयावेळी म्हटले पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन हुकूमसिंह चुंडावत यांच्यासह मोहन शेठ हिवरकर अमृतराव देशमुख गणी शेख भिकन इंद्रजीत देशमुख श्रीमती नंदा खरात पंडित रोजगार करण सिंग ढोबळ सौ सरोज जैन सौ योगिता देशमुख सर व्यवस्थापक अंकुश सुराशे तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी वृद्ध मान्यवर उपस्थित होते

Previous articleपारध बु येथील बालाजी उत्सवास प्रारंभ
Next article“गर्भलिंग चाचणी करणाऱ्यांना चाबुकांने बदडा” जिल्हाधिकारी स्वामी साहेब
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here