Home नांदेड महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेची कार्यकारणी गठीत शहर अध्यक्षपदी ॲड.विरेंद्र पाटील तर प्रसिद्धी...

महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेची कार्यकारणी गठीत शहर अध्यक्षपदी ॲड.विरेंद्र पाटील तर प्रसिद्धी प्रमुख पदी रुपेश पाटील भोकसखेडकर यांची निवड

56

आशाताई बच्छाव

1001999325.jpg

महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेची कार्यकारणी गठीत

शहर अध्यक्षपदी ॲड.विरेंद्र पाटील तर प्रसिद्धी प्रमुख पदी रुपेश पाटील भोकसखेडकर यांची निवड

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

महाराष्ट्र वीरशैव लिंगायत समाजाची नुकतीच शहर व तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली असून शहराध्यक्षपदी अँड.विरेंद्र पाटील यांची तर प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार रुपेश पाटील भोकसखेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सदरील बैठक मंगळवार दि. २३ रोजी येथील बंडय्या अप्पा स्वामी मठ संस्थान गांधी चौक मध्ये पार पडली.
याप्रसंगी जिल्हा कार्यकारी अध्यक्ष जयचंद ततापुरे , बोमनाळीकर, शिवराज मुगावे, गुरूराज पाटील, मदन पाटील यांची उपस्थिती होती.
शहर कार्यकारणी मंडळ पुढीलप्रमाणे शहराध्यक्षपदी अँड.विरेंद्र नागनाथराव पाटील, कार्यकारी अध्यक्ष पदी बस्वराज शंकरअप्पा द्याडे,उपाध्यक्ष पदी देविदास गुंडेराव मटके
, सुर्यकांत बंडप्पा गंदीगुडे ,मल्लिकार्जुन गंगाधर देगलूरकर तर सचिव म्हणून अशोक विठ्ठलराव धर्माजे,सहसचिव सुभाष हणमंतराव पाटील ,कोषाध्यक्ष मन्मथ मारोतराव मुंके,वधू -वर सुचक प्रमुख पदी प्रा.संजय हणमंतराव पाटील ,रवींद्र शंकर अप्पा द्याडे,संगम बापुराव बोधणे
प्रसिद्धी प्रमुख रूपेश पाटील भोकसखेडकर
मार्गदर्शक म्हणून
अशोकराव गंगाधराव साखरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Previous articleनांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज शनिवार 27 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर.
Next articleदेगलूर पोलिसांचा ‘ऑपरेशन गांजा’ : मुसळधार पावसात धाड, 2.80 लाखांचा मुद्देमाल जप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.