आशाताई बच्छाव
भाजपा त एकही भ्रष्टाचार नाही का? रामाचे खरे भक्त असाल तर तुमच्या एकाही नेत्यांची अजून E. D. चौकशी का झाली नाही हे सांगा माजी आमदार बच्चू कडू. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. प्रहार संघटनेचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी सत्ताधारी भाजप वर सडकून टीका केली आहे. भाजप आणीबाणी पेक्षाही वाईट वागले हे संपूर्ण देशाला माहित आहे. हे लोक खरंच रामाचे भक्त असतील तर त्यांनी आजपर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्यावर ED ची कारवाई का झाली नाही हे सांगावे असे त्यांनी म्हटले आहे. संसद व विधिमंडळाचे अंदाज समिती ही प्रामुख्याने सरकारला काटकसरीचा सल्ला देते पण या समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या २ दिवसाच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून लाखोचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे या उधळपट्टीमुळे राज्य विधिमंडळाच्या कारभारावर टीका केली जात असताना बच्चू कडू यांनी भाजपवर उपरोक्त शब्दात निशान साधले आहे बच्चू कडू म्हणाले सध्या स्थिती सरकारमध्ये अत्यंत भावना शून्य लोकं बसलेले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या संवेदना नाही आज राज्यात दररोज१0 ते १५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे रोजगार हमीच्या मजुरांना वेळेवर पगार मिळत नाही. एकीकडे पैसे नसल्याचे सांगायचे आणि आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी करायची हे पाहून सर्वसामान्य माणसाच्या किती वेदना होत असतील याची कोणालाही कल्पना नाही सत्यवानचा अंकुश आता सुटलेला आहे एखादा कासवाचे एकदा चारा खाऊ घालायचा आणि दररोज गाई म्हशी कापायचे आहे याला काय अर्थ आहे? तुम्ही वेगळे काय करता? तुम्ही रामाचे खरे भक्त असाल तर सांगा भाजपच्या एकाही नेत्यांची आजपर्यंत EDची चौकशी का झाली नाही ? तुमच्यात एकही भ्रष्टाचारी नाही का? तुम्ही आणीबाणी पेक्षा वाईट चांगले वागले हे संपूर्ण देशाला माहित आहे असे ते म्हणाले. बच्चू कडू यांनी आपल्या कोणत्याही पदाची अभिलाषा नसल्याचे यावेळी ठणकावून सांगितले. अनेकांना वाटत होती माझ्या मनात पदाची लाल साहेब पण ते चुकीचे आहे आमदारकी गेली किंवा अध्यक्ष पद दिले म्हणजे बच्चू कडू थांबणार नाही. माझी एखादी जेलवारी झाली तरी मी थांबणार नाही पण तुमचे किती करावी याची काही मर्यादा आहे. पप्पा तर केले याची फाईल एक महिना कुठे दानाखात होती? अजूनही मला अपात्रीची मोठीच मिळाली नाही हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे भाजपमधील काही जण आम्हाला बदनाम करत आहे बँक तोट्यात आल्याची हवाई उठत आहेत संचालकांनी ही बँकेची बदनामी करू नये मी देवेंद्र फडणवीस यांना फोन करेन कॉम्प्रमाईज होईल असे अनेकांना वाटत होते पण असे काही होणार नाही. कारण माझ्या आडनावातच कडू लागले आहे, असे बच्चू कडू म्हणाले






