Home नांदेड कुंटुर पोलिसांनी दिले २६ / ११ हल्ल्यातील शहिदांना रक्तदान करून श्रध्दांजली

कुंटुर पोलिसांनी दिले २६ / ११ हल्ल्यातील शहिदांना रक्तदान करून श्रध्दांजली

299

राजेंद्र पाटील राऊत

कुंटुर पोलिसांनी दिले २६ / ११ हल्ल्यातील शहिदांना रक्तदान करून श्रध्दांजली

नांदेड, दि. २७ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

२६-११-२००८ रोजी समुद्री मार्गे येऊन आतंकवाद्यांनी मुंबईवर भ्याड दहशतवादी हल्ला केला असता त्या आतंकी हल्ल्याचा प्रतिकार करीत असतानाच वीर भारतीय जवान व पोलिस दलातील वीर अधिकारी व कर्मचारी या आतंकी बॉम्ब हल्ल्यात शहीद झाले.
त्या दुःखद आठवणीने आजही सर्व भारतीयांचे उर दाटून आल्या शिवाय राहत नाही.
व त्याच स्मृतीप्रित्यार्थ,त्याच भावनेतून कुंटूर पोलीस स्टेशन येथे सहायक पोलिस निरीक्षक श्री करीम पठाण यांच्या मार्गदर्शना खाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असता सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले रक्तदान करून वीर शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
या रक्तदान शिबिर कार्यक्रमा वेळी
कुंतुर पोलिस ठाणे स.पो. नि. श्री करीम पठाण,नायब तहसीलदार, पी एस आय एवले, सय्यद बारी व महिला पोलिस कर्मचारी आदी उपस्थित होते.
तरी या स्तुप्त उपक्रमा बद्दल ए पी आय पठाण यांचे सर्व स्तरातून प्रशंसा होताना दिसून आले.

Previous articleआदिवासींसाठी खावटी अनुदान योजना*
Next articleखोट्या अट्रोसिटी च्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा स्वामी चिंचोली ग्रामस्थांच्या मदतीला 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.