Home अमरावती स्मार्ट मीटर विरुद्ध ग्रामीण भागात असंतोष ” बिल आहे की काय हो...

स्मार्ट मीटर विरुद्ध ग्रामीण भागात असंतोष ” बिल आहे की काय हो ” स्मार्ट र्मीटर काढण्याचा ग्रामसभेत घेतला ठराव.

78
0

आशाताई बच्छाव

1001933754.jpg

स्मार्ट मीटर विरुद्ध ग्रामीण भागात असंतोष ” बिल आहे की काय हो ” स्मार्ट र्मीटर काढण्याचा ग्रामसभेत घेतला ठराव. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. ( परतवाडा). विद्युत वितरण कंपनीतर्फे ग्रामीण भागात स्मार्ट मीटर लावले जात आहेत लावण्यात आलेल्या मित्रामुळे नागरिकांना अव्ययाच्या सव्या देयक येत असल्याने गोरगरीब नागरिक आहेत या संदर्भात चमक बुद्रुक चमक खुर्द व देवरी येथील नागरिक विद्युत वितरण कंपनीवर धडकले त्यांनी लावलेले मीटर काढण्याची मागणी कार्यकारी अभियंता यांना केली चमक खुर्द चमक बुद्रुक देवरी येथील घरामध्ये जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्यात आल्याचा गंभीर आरोप करीत नागरिकांनी अचलपूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता प्रदीप अंधारे यांना भेटून निवेदन दिले स्मार्ट मीटर लावल्यामुळे अवाच्या सव्वा बिल येत आहेत मजुरी करणाऱ्या गरिबांना आर्थिक बोजा बसत असल्याने तात्काळते स्मार्ट मीटर काढण्यात यावे अन्यथा आंदोलनाचा इशारा सरपंच पांडुरंग सोळंके उपसरपंच उमेश रमेश विखे ग्रामपंचायत सदस्य अभिनव आगे सुनील मोरे संदीप बर्डे दीपक पाटील मयूर निकम अमोल धर्माळे मंगेश देशमुख प्रदीप पाटील चंद्रशेखर आखूड सातंगे नरेंद्र सातंगे विलास पाटील यांनी दिला मार्ट मीटर काढण्याचा ग्रामसभेत घेतला ठराव सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते वरून पूर्ण असल्याने सभेचे अध्यक्ष सरपंच गणपत सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली सभेत ग्रामपंचायत चमक बुद्रुक चमक बुद्रुक देवरी गावांमध्ये लावण्यात आलेल्या स्मार्ट मीटर काढण्यात तसेच चमक बुद्रुक व देवरी गावांमध्ये काही प्रमाणात जुने मीटर बदलून लावले आहे तसेच शिल्लक कुटुंबांना अजूनही स्मार्ट मीटर लावण्या चालू आहे.

Previous article१२ तासांचा कामाचा दिवस : कामगारहितास प्रतिकूल पाऊल
Next articleवनसगाव विद्यालयाचे कुंदन कुमार जाधव सर यांना मानाचा व सन्मानाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here