आशाताई बच्छाव
अमरावती विभागात अकरावी प्रवेश गुणवत्ता यादी कडे लक्ष वेळ पत्रकात बदल होत असल्याने विद्यार्थी गोंधळले २६ जून ची प्रतीक्षा. दैनिक युवा मराठा. दैनिक युवा मराठा. पी. एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी अमरावती. अमरावती विभागात अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकात वारंवार केल्या जाणाऱ्या बदलामुळे विद्यार्थी पालक त्रस्त झाले आहेत तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात येत असून 12ते१४ दरम्यान व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता २६ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचे विभागीय संचालकांनी सांगितले आहे या बदलामुळे विद्यार्थ्यांनाही माहिती देण्यात महाविद्यालयांना अडचणी येत असल्याचे चित्र दिसून आले तसेच त्यांच्यापर्यंत व्यक्ती त्यावेळी सर्व माहिती पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांनी सांगितले आहे तर व्यवस्थापन कोट्यातील जागा रिक्त राहिल्या त्या जनरल खोट्यासाठी संस्थांना जमा करावे लागणार आहे यंदा दहावीच्या परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर जाहीर करण्यात आला त्यामुळे प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल अशी अपेक्षा होती परंतु निकाल लवकरच जाहीर झाला अकरावी नोंदणी प्रक्रिया लवकर करण्यात आली मात्र राज्यभरात यांना ऑनलाईन करण्यात आलेल्या प्रवेश मुळे वेळोवेळी वेळ प्रकार बदल केल्या जात आहे. अशी अपेक्षा होती परंतु निकाल लवकरच जाहीर झाला याचा त्रास विद्यार्थी पालक व कनिष्ठ महाविद्यालयांना देखील सहन करावा लागतो आहे. नोंदणी प्रक्रियेत जिल्ह्यातील २७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे अर्जुन नोंदणी करावा करता आली नाही त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीनंतर आता नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे परंतु नोंदणी प्रक्रियेला 2५ दिवस पूर्ण झाले तरीही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही परंतु नोंदणी प्रक्रियेला सुरू झाली असून ८ जून रोजी व्यवस्थापन कोटा खुला करत ११ जून पर्यंत या पाच टक्के जागा प्रवेश होतील असे जाहीर करण्यात आले यातही विलंब झाला असून या कोट्यातील प्रवेश ते १४ तारखेपर्यंत पूर्ण झाले आहे प्रवेश यादी होणार जाहीर मूळ वेळ पत्रकानुसार दुसरी गुणवत्ता यादी २0 जून रोजी जाहीर होणार होती मात्र काही तांत्रिक अडचणी आणि अर्ज प्रक्रियेतील अपूर्णता लक्षात घेता पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे यंदा जिल्ह्यातून २७ हजार ४२1 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी वाट पाहावी लागणार आहे.