Home अमरावती अमरावती विभागात अकरावी प्रवेश गुणवत्ता यादी कडे लक्ष वेळ पत्रकात बदल होत...

अमरावती विभागात अकरावी प्रवेश गुणवत्ता यादी कडे लक्ष वेळ पत्रकात बदल होत असल्याने विद्यार्थी गोंधळले २६ जून ची प्रतीक्षा.

25
0

आशाताई बच्छाव

1001629550.jpg

अमरावती विभागात अकरावी प्रवेश गुणवत्ता यादी कडे लक्ष वेळ पत्रकात बदल होत असल्याने विद्यार्थी गोंधळले २६ जून ची प्रतीक्षा. दैनिक युवा मराठा. दैनिक युवा मराठा. पी. एन. देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी अमरावती. अमरावती विभागात अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकात वारंवार केल्या जाणाऱ्या बदलामुळे विद्यार्थी पालक त्रस्त झाले आहेत तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात येत असून 12ते१४ दरम्यान व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता २६ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचे विभागीय संचालकांनी सांगितले आहे या बदलामुळे विद्यार्थ्यांनाही माहिती देण्यात महाविद्यालयांना अडचणी येत असल्याचे चित्र दिसून आले तसेच त्यांच्यापर्यंत व्यक्ती त्यावेळी सर्व माहिती पोहोचत नसल्याने विद्यार्थ्यांनी सांगितले आहे तर व्यवस्थापन कोट्यातील जागा रिक्त राहिल्या त्या जनरल खोट्यासाठी संस्थांना जमा करावे लागणार आहे यंदा दहावीच्या परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर जाहीर करण्यात आला त्यामुळे प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल अशी अपेक्षा होती परंतु निकाल लवकरच जाहीर झाला अकरावी नोंदणी प्रक्रिया लवकर करण्यात आली मात्र राज्यभरात यांना ऑनलाईन करण्यात आलेल्या प्रवेश मुळे वेळोवेळी वेळ प्रकार बदल केल्या जात आहे. अशी अपेक्षा होती परंतु निकाल लवकरच जाहीर झाला याचा त्रास विद्यार्थी पालक व कनिष्ठ महाविद्यालयांना देखील सहन करावा लागतो आहे. नोंदणी प्रक्रियेत जिल्ह्यातील २७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे अर्जुन नोंदणी करावा करता आली नाही त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीनंतर आता नोंदणी करण्याची संधी देण्यात आली आहे परंतु नोंदणी प्रक्रियेला 2५ दिवस पूर्ण झाले तरीही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नाही परंतु नोंदणी प्रक्रियेला सुरू झाली असून ८ जून रोजी व्यवस्थापन कोटा खुला करत ११ जून पर्यंत या पाच टक्के जागा प्रवेश होतील असे जाहीर करण्यात आले यातही विलंब झाला असून या कोट्यातील प्रवेश ते १४ तारखेपर्यंत पूर्ण झाले आहे प्रवेश यादी होणार जाहीर मूळ वेळ पत्रकानुसार दुसरी गुणवत्ता यादी २0 जून रोजी जाहीर होणार होती मात्र काही तांत्रिक अडचणी आणि अर्ज प्रक्रियेतील अपूर्णता लक्षात घेता पहिली गुणवत्ता यादी २६ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे यंदा जिल्ह्यातून २७ हजार ४२1 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी वाट पाहावी लागणार आहे.

Previous articleविना परवाना गतिरोधक काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
Next articleअमरावती बिबट्या जिनाच्या पायऱ्या चढून शक्य एस आर पी एफ कार्यालयात आला, सीसीटीव्ही शिकारीसाठी फीरला पण काही नाही भेटलं तर परतला.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here