Home जळगाव विठ्ठल नामाची शाळा भरली

विठ्ठल नामाची शाळा भरली

120

आशाताई बच्छाव

1000557280.jpg

विठ्ठल नामाची शाळा भरली

चोपडा जळगाव प्रतिनिधी :
सुरेंद्र बाविस्कर

वढोदा ता.चोपडा येथे आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल मंदिरात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब, मा. तहसीलदार थोरात भाऊसाहेब, ग्रामीण पोलीस निरीक्षक कमलाकर मॅडम, मा. चंद्रहास भाई गुजराथी, मा. आशिष भाई गुजराथी, मा. घनश्याम आण्णा पाटील, मा. D.P बापू, मा. डॉ. चंद्रकांत बारेला, मा. जिवन भाऊ चौधरी, मा. नेमीचंद शेठ जैन,गोकुळ आबा, मा. गिरीश आप्पा, मा. मनीलाल मामा, मा. शैलेश बोरसे, मा.अमोल राजपूत, भिका अण्णा, सदू अण्णा, सुभाष आण्णा तसेच गावातील जेष्ठ नागरिक आणि माता-बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन पूजा-अर्चना केली. यावेळी गावातील नागरिकांनीही भक्तीमय वातावरणात सहभागी होऊन श्री विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहाने आणि भक्तिभावाने करण्यात आले होते.

Previous articleअफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी “ती” वाघनखे 19 जुलैला येणार स्वराज्यभूमीत!
Next articleभंडारा विश्राम भवन येथे भीम आर्मी ची जिल्हा संघटनात्मक बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.