आशाताई बच्छाव
विचारवंत शरद पाटील यांच्या तत्त्वज्ञानाचा महत्त्व: मार्क्सवादी फुले आंबेडकरवादी विचारांची मांडणी मुक्तीदायी आणि व्यावहार्य.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
प्रतिनिधी.
अमरावती.
अमरावती जिल्हा विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्तकॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त एक दिवसीय शिविहिरीचे आयोजन करण्यात आलेकॉम्रेड शरद पाटील यांच्या जन्मशताब्दी महोत्सव निमित्त एक दिवसीय श्री चे आयोजन करण्यात आले श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात इतिहासकार डॉक्टर उमेश बगाडे.यांनी महत्त्वपूर्ण विचार मांडले डॉक्टर बगाडे यांनी सांगितले की मूलभूत सामाजिक परिवर्तनासाठी तत्त्वज्ञान आवश्यक आहे काँग्रेस शरद पाटील यांनी भारतीयसमाजाची अनन्यता लक्षात घेऊन .मार्क्सवादी फुले आंबेडकर वाद्यांची मांडणी केली त्यांनी धर्म संस्कृती आणि इतिहासाची चिकित्सा मांडणी करून भारतीय समाज परिवर्तनाचा विचार मांडला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक साहेबराव विधळे होते कार्यक्रमाचे उद्घाटन संध्या सारसकर यांनी केले डॉक्टर स्वर्णमाला मस्के डॉक्टर अलका गायकवाड डॉक्टर राजू जाधव रमेश बीजेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते डॉक्टर राजीव जाधव यांनी सांगितले की कॉम्रेड पाटील यांनी भारतीय समाजाच्या बदलकॉम्रेड पाटील यांनी भारतीय समाजाच्या बदलल्या संदर्भाचा अभ्यास केला त्यांनी आधुनिक भारतातील जाती अंतर्गत वर्ग विकासाचे विश्लेषण केले.त्यांनी आधुनिक भारतातील जाती अंतर्गत वर्ग विकासाचे विश्लेषण केले शिवसेनेच्या व्यवस्थेत एकरी मर्यादा आणि धोके पष्ट केले मान प्राध्यापक विदळे यांनी महाराष्ट्राच्या प्रबोधनमर्यादा आणि धोके पष्ट केले मान प्राध्यापक विजय यांनी महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरे कॉम्प्रेस शरद पाटील यांचे योगदान अधोरेखित केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान फाळके यांनी केले अतुल खर्चे आणि अजित कांबळे विविधसत्राचे चे संचालन, यांनी केले विभागीय कार्यक्रमास समन्वयक उमेश खडसे यांनी आभार मानले.