Home उतर महाराष्ट्र भूतलावरील उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे:- आमदार लहू कानडे…..   ...

भूतलावरील उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे:- आमदार लहू कानडे…..         

56
0

आशाताई बच्छाव

1000468368.jpg

भूतलावरील उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे:- आमदार लहू कानडे…..           श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी): प्रभाग क्रमांक चार मधील अतिथी कॉलनी परिसरात स्वर्गीय खासदार गोविंदरावजी अदिक यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त भागाचे मा. नगरसेवक प्रकाश ढोकणे मित्र मंडळाच्या वतीने भव्य वृक्षरोपण कार्यक्रम घेण्यात आला. आमदार लहू कानडे म्हणाले की भूतलावर वाढत असलेली उष्णता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करण्याची अत्यंत गरज असून परिसरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे काळाची गरज असल्याचे म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अदिक म्हणाले की अतिथी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्याकरिता अदिक परिवाराकडून लागेल ते सहकार्य करू असे म्हणाल्या. यावेळी सेंट झेवियर स्कूलचे प्राचार्य फादर शिनगारे, अतिथी कॉलनीचे अध्यक्ष एडवोकेट बाबासाहेब मुठे, एडवोकेट विनोद तोरणे, लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष लहू खंडागळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष राजीव साळवे, सोनार संघटनेचे अध्यक्ष मनोज चिंतामणी, ख्रिस्ती परिषदेचे जिल्हाध्यक्ष दीपक कदम, माजी नगरसेविका अनिता ढोकणे, अनघा लोंढे, स्वाती पाटील, जया दळवी,मॅडम, तात्यासाहेब सौंदाणे, तानाजी पाटील, सुनील सिनारे , विलास दळवी, गोपाल वायदेशकर, सुभाष लिंगायत, संजय जोर्वेकर, भालेराव दादा, संजय आल्हाट, अशपाक भाई शेख, बाळासाहेब पाटोळे सर, प्रदीप साळुंखे, आधी परिसरातील मान्यवर महिला भगिनी उपस्थित होते., उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे यांनी मानले.

Previous articleजि प.प्राथमिक शाळा वनसगाव ता.निफाड शाळेत प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा
Next article” स्वामी तिन्ही जगाचा आई बापा विना भिकारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here