Home जालना सामाजिक कार्यकर्ते व युवा मराठा न्यूज नेटवर्क भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे...

सामाजिक कार्यकर्ते व युवा मराठा न्यूज नेटवर्क भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे यांनी दिले तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन

63
0

आशाताई बच्छाव

1001335679.jpg

सामाजिक कार्यकर्ते व युवा मराठा न्यूज नेटवर्क भोकरदन तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे यांनी दिले तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी शासनाने एम आर जी एस मार्फत ज्या शेतकऱ्यांचे शेती कोरडवाहू आहे अशांना आपली शेती पाण्याखाली येऊन बागायती करण्यासाठी व जास्त उत्पन्न मिळावे म्हणून शासनाकडून पाच लक्ष रुपये विहीर खोदण्यासाठी अनुदान म्हणून देण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्जाची मागणी केली होती त्या अर्जाला पंचायत समिती एम आर जी एस मार्फत मंजुरी देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना विहिरीचे मिळणारे अनुदान हे शेतकऱ्यांना डीबीडीमार्फत थेट लाभधारकाच्या खात्यावरती जमा करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे एमआरएस मार्फत देण्यात येणारे अनुदान शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये व सुरू केलेले विहिरीचे काम अर्ध्यावरती सोडावी लागू नये यासाठी हे अनुदान शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात डीव्हीडी मार्फत दिल्यास त्याला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही व विहीर खोदकाम पूर्ण करता येईल असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी व शासनाने या निवेदनाचा विचार करून अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती करण्यात आलेली आहे

Previous articleमुळा एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांचे यश प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त
Next articleबच्चू कडू यांच्या संचालक पदाचा वाद नवीन वळणावर उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे एडीसीसी बँकेतील पद कायम.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here