Home बीड अखिल भारतीय किसान काँग्रेसचे प्रभारी प्रकाशजी घाळे यांची अँड.मनोज संकाये यांच्या निवासस्थानी...

अखिल भारतीय किसान काँग्रेसचे प्रभारी प्रकाशजी घाळे यांची अँड.मनोज संकाये यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!

35
0

आशाताई बच्छाव

1000654731.jpg

अखिल भारतीय किसान काँग्रेसचे प्रभारी प्रकाशजी घाळे यांची अँड.मनोज संकाये यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट!

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

बीड/परळी दि:१८ ऑगस्ट २०२४ रोजी अखिल भारतीय किसान काँग्रेसचे प्रभारी प्रकाशजी घाळे साहेब यांनी सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये यांच्या वल्लभ नगर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, पक्षाचे समन्वय सुरेश शेट्टी, सल्लागार संजय चौगुले, गीता या गावचे सरपंच अमर भैया शिंदे, अँड. प्रकाश मुंडे, युवक नेते ईश्वर शिंदे, शिवाजी देशमुख, शिवा बडे, रमेश संकाये, संतोष कांबळे आदी उपस्थित होते.

शहरातील शहर काँग्रेसच्या एका बैठकीस संदर्भात ते परळी नगरीत आले असता त्यांनी प्रभु वैद्यनाथाच्या दर्शन घेतले परळी शहरात ते आले असतात त्यांनी ही सदिच्छा भेट दिली. शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम त्यांनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी ही सदिच्छा भेट दिली. दरम्यान त्यांच्या निवासस्थानी त्यांचा संकाये परिवाराच्या वतीने शाल श्रीफळ फेटा पुष्पगुच्छ देऊन ह्रदय सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनी अँड.मनोज संकाये हे करत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले तसेच त्यांचा सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात सहभाग उल्लेखनीय आहे त्याबद्दल त्यांनी त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

Previous articleएकच ध्यास बागलांणचा सर्वांगणी विकास धनशक्ती विरुद्ध जनशक्ती
Next articleश्रीरामपूरला विश्वभूषण डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्थेच्या वतीने विविध उपक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here