Home भंडारा साकोली येथे साकोली बंद विषयी विचार विनियमकरण्याकरता बैठक

साकोली येथे साकोली बंद विषयी विचार विनियमकरण्याकरता बैठक

66
0

आशाताई बच्छाव

1000654674.jpg

साकोली येथे साकोली बंद विषयी विचार विनियमकरण्याकरता बैठक

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )साकोली येथे सुप्रीम कोर्टाने एस सि,एसटी विरोधात निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधात भारत बदला हाक देऊन साकोली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक साखरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम,समता दैनिक दलाचे प्रमाण कैलास गेडाम ,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा जिल्हा संघटक डी जी रंगारी, सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम,महिला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे, भारतीय बौद्ध महासभेचे साकोलीचे अध्यक्ष विलास मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष जगदीश रंगारी, ,बी एस पी चे बिट्टू गजभिये, मूलनिवासी संघटनेचे शब्बीर पठाण, बामशेफ चे के . एस .रंगारी,आदिवासी समाजाचे टेकाम, भावेश कोटागळे, सुरेश राऊत, नगरपरिषद उपाध्यक्ष जगन उईके आदिवासी फेडरेशनचे बी डी खांडवाये, भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव नित्यानंद मेश्राम, वंचित बहुजन आघाडीचे तालुका महिला अध्यक्ष शितल नागदेवे, सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम पंचशील महिला मंडळाचे कल्पना सांगोळे व इतर कार्यकर्ते इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली बैठकीमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली 21 ऑगस्ट बंद आहे तो बंद कसे यशस्वी करता येईल त्यासाठी काय नियोजन राहील आणि समाजातील जास्तीत जास्त कार्यकर्ते तसेच सहभागी करून घेता येईल या विषयावर चर्चा झाली सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी भाषणे दिले त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम ,कैलास गेडाम ,डी जी रंगारी, बी डी खांडवाये,सुरेश पंधरे,ए बी बारसागडे ,अचल मेश्राम ,कल्पना संगोळे,जगदीश रंगारी, आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे संचालक व प्रास्ताविक वंचित
बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक डी जी रंगारी यांनी केले तर आभार भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव नित्यानंद मेश्राम यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सुरेश राऊत अमित नागदेवे प्रमिला टेंभुर्कर,,बोदेले , सोनू राऊत, बी टी राऊत व भरपूर बौद्ध उपासक महिला याप्रसंगी उपस्थित होते

Previous articleविद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासाची पायाभरणी शालेय जीवनातच विकसित केली पाहिजे – सर्जेराव मते
Next articleवृक्षारोपण ही काळाची गरज- उपसरपंच शेख नज़ीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here