Home जालना जळलेल्या मोसंबी बागांचे पंचनामे करून अनुदान द्या       सतीश घाटगे यांचा प्रशासनास...

जळलेल्या मोसंबी बागांचे पंचनामे करून अनुदान द्या       सतीश घाटगे यांचा प्रशासनास इशारा

35
0

आशाताई बच्छाव

1000418456.jpg

जळलेल्या मोसंबी बागांचे पंचनामे करून अनुदान द्या

सतीश घाटगे यांचा प्रशासनास इशारा

 

 

अंबड/जालना ,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ):  दुष्काळी परिस्थितीमुळे जळालेल्या मोसंबी बागांसह अन्य फळबागांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपा सतीश घाटगे यांनी केली आहे. आठवडाभरात जळालेल्या मोसंबीचे बागाचे पंचनामे न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा सतीश घाटगे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे

जालना जिल्ह्यातील अंबड –घनसावंगी तालुक्यात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी अनेक वर्ष जपलेल्या फळबागा यावर्षी जळून गेल्या आहेत. ऐन दुष्काळात मोसंबी फळबाग वाचवने शेतकऱ्यांना शक्य नाही,  कारण कुठेही पाणी उपलब्ध  नाही. विकतच्या पाण्यावर लाखो रुपये खर्च करूनही अनेकांच्या बागा कडक उन्हात करुपून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर फळबागा वाचवण मोठे आव्हान आहे. फळबाग उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदा पाणी टंचाई सर्वात मोठी समस्या ठरली आहे.  अंबड व घनसावंगी तालुक्यात आतापर्यंत हजारो हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या फळबागा जळाल्या आहेत. मोसंबी फळबागांचे सर्वात जास्त नुकसान झाले. सर्वाधिक फळबाग क्षेत्र असलेल्या अंबड व घनसावंगी तालुक्यातील देखील सध्या सिंचनाचा प्रश्न बिकट झाला आहे. या तालुक्यातील शेतकरी फळबागा वाचवण्यासाठी नियोजन करीत आहेत.परंतु, तरीदेखील कडक उन्हासामोर उपाययोजना अपयशी ठरत आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.   त्यामुळे अनुदान तातडीने मिळण्यासाठी प्रशासनाने स्तरावरून तात्काळ पंचनामे करून शासनाकडे मदतीसाठी अहवाल पाठविण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात महसूल यंत्रणेकडून पंचनामे करण्यास सुरवात न झाल

Previous articleपंचवीस हजार कोटी रुपयांच्या कामांचे टेंडर काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी
Next articleआदिवासीबहुल बागलाणमध्ये आदिवासीचा कल काँग्रेसकडे ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here